Skip to main content
*सुदामभाऊ राठोड यांनी घेतली कृषी मंत्र्याची भेट*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.चंद्रपूर-जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या निकाली लागावी म्हणून तालुक्यातील धडाडीचे युवा सामाजसेवक सुदाम राठोड यांनी मंत्रालय मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांची भेट घेतली व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अश्या विविध विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती शिष्टमंडळ सुग्रीव गोतावळे, विजय गोतावळे व विशाल राठोड उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा..... मुख्य संपादक, गजानन धंदरे बुलढाणा, माय भुमि न्युज 9850835306 . प्रतिनिधी , कृष्णा चव्हाण जिवंती चंद्रपूर
Popular posts from this blog